निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा – रेखा ठाकूर
प्रतिनिधी. मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध रेणू शर्मा या महिलेने केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास पोलीस नकार देत आहेत. ही त्याहून गंभीर.
प्रतिनिधी. मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध रेणू शर्मा या महिलेने केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास पोलीस नकार देत आहेत. ही त्याहून गंभीर.
प्रतिनिधी. कल्याण – सकाळी साडे 11 वाजण्याच्या विनायक उन्हाळे या प्रवाशाने घाटकोपर स्थानकावरून कसार्याच्या दिशेने जाणारी लोकल पकडली .12 वाजण्याच्या सुमारास लोकल आंबिवली येथे पोहचताच एका चोरट्याने उन्हाळे याचा मोबाईल.
प्रतिनिधी. डोंबिवली – ३१ डिसेंबरच्या पहाटे सुनीलनगर मधील एका मसाल्याच्या गोदामात शटर उचकटून चोरट्याने तब्बल १५ हजार रुपयांची चिल्लर आणि ५ हजार रुपयांचे मसाले,पापड,लोणची चोरल्याची घटना घडली.ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद.
प्रतिनिधी. डोंबिवली – घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याने भाजी विकण्याचे ठरविले.पण त्याला वाममार्गाने जास्त पैसा कमविण्याची चटक लागली. त्यातून त्याने अत्यंत सोपा मार्ग काढत चोरी करून पैसा कमविण्याचे ठरविले. मग.
प्रतिनिधी. ठाणे – गेल्या ८ दिवसापासून हवामानातील बदलावामुळे कडाक्याची थंडी पडल्याने सर्वानाच गरम उब जशी पाहिजे तशीच उब मुक्या प्राण्यांना आवश्यकता असल्याचे मानवीवस्ती शिरलेल्या विषारी – बिन साप मानवीवस्तीत शिरल्याच्या.
प्रतिनिधी. कल्याण – कल्याण-ठाकुर्ली रोडवर असलेल्या कचोरे गावातील स्थानिक सोमवारी समोर आलेल्या विचित्र घटनेने हादरून गेले. कचोरे खाडीमध्ये अडकलेल्या २ चिमुरड्यांचा स्थानिक नागरिकांनी जीव वाचवला आहे. यामध्ये एका ६ महिन्यांच्या.
प्रतिनिधी. कल्याण – कल्याणातील गोदरेज हिल परिसरात असणाऱ्या सोसायटीमध्ये घराला मोठी आग लागली. यामध्ये संपूर्ण फ्लॅटचे नुकसान झाले असले तरी अग्निशमन दल वेळेवर पोचल्याने मोठी दुर्घटना टळली. कल्याण पश्चिमेतील गोदरेज.
डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा सवाल राजू पाटील यांनी ट्विट करत केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजू पाटील.
प्रतिनिधी. बदलापूर – ठाणे जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूरच्या उल्हास नदीचा प्रवाह वाढला आहे. या नदीच्या पातळीत कालपासून लक्षणीय वाढ झाली आहे.मागील वर्षी याच उल्हास नदीला दोन वेळा पूर.